बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खाजगी गुंतवणुकीतून भावली पर्यटनाला चालना

by India Darpan
जुलै 25, 2020 | 12:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा
नाशिक : संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात संसर्ग बाधितांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत खाजगी गुंतवणुकीतून भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
ते भावली ता. इगतपुरी धरण परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबत पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले, भावली धरण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे, या ठिकाणी पर्यटक सुटीच्या दिवशी आनंद घेतात. या बाबींचा विचार करता या ठिकाणी धबधबे, रोप-वे, बोटिंग, वेलनेस सेंटर आदी पर्यटनास अनुकूल अशा गोष्टींचा उपयोग करून विकास करता येणे शक्य आहे. या भागांमध्ये जलसिंचन विभागाच्या तसेच खासगी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी संस्था अथवा व्यक्तींनी या जागा भाडेपट्टीवर घेऊन या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प राबविल्यास शासन त्याचे स्वागत करेल. राज्यातील अनेक ठिकाणी अशा पर्यटन स्थळ विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अवैध मासेमारी करणाऱ्यांविरोधात जलसंपदा विभागाने फौजफारी तक्रार दाखल करावी,अशी सूचना मंत्री श्री. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. तसेच स्थानिकांनी देखील या अवैध मासेमारी करणाऱ्यांविरोधात शासनाला माहिती पुरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  राज्यामध्ये सध्या कोरोणा संसर्गित जिल्ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन या विषाणूला मात कशी देता येईल, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत आपले शास्त्रज्ञ, कोरोना योद्धे सतत या परिस्थितिचा सामना करत आहेत. ते देवासमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्यामुळे शपथविधीचे गांभिर्य कमी होते

Next Post

अतिरीक्त जमीन परत देणार

Next Post
IMG 20200725 WA0011 1

अतिरीक्त जमीन परत देणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011