शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोना उद्रेक रोखण्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यात घेतले हे कठोर निर्णय

फेब्रुवारी 18, 2021 | 3:46 pm
in संमिश्र वार्ता
0
corona 8

नागपूर – विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध जिल्ह्यात अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
वाशीम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.
पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायला मनाई आहे. सर्व शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस बंद राहतील, लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी असेल, सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे अकोल्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

गडचिरोली जिल्हयातही १ मार्चपर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालय, अन्य खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र,  खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

धार्मिक कार्यक्रम यात्रा, सभा, बैठका यासाठी केवळ ५०व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्नसमारंभासाठी केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थिंत राहता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण बंधनकारक असणार आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी ४ नंतर बंद ठेवले जातील असे निर्देश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत. वर्धा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश देण्यात आले असुन औषधाची दुकान सोडून इतर दुकान आणि बाजारपेठा सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.

हिंगोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे संचारबंदीबाबतचा बनावट आदेश समजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. हा आदेश बनावट असून जिल्ह्यात १४४ कलम लागू नाही अशा आशयाचा नवा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घ्यावी, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात अवकाळीचा तडाखा; रबी पिकांना फटका

Next Post

वीज पुरवठा सुरळीत करावा मागणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
IMG 20210218 WA0066

वीज पुरवठा सुरळीत करावा मागणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011