शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कारगील युद्धाच्यावेळी वाजपेयी शरीफ यांच्यात ५ वेळा झाली होती बोलणी

by Gautam Sancheti
डिसेंबर 21, 2020 | 11:20 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – कारगिल युद्धाबाबत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना असे वाटत होते की, पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख नवाज शरीफ यांनी आपला विश्वासघात केला आहे.  कारण भारत-पाकिस्तानमधील युध्दाचा तणाव संपुष्टात आणण्यासाठी वाजपेयी यांनी शरीफांशी त्यावेळी फोनवर चार-पाच वेळा चर्चा केली होती.
स्व. वाजपेयी यांच्या समवेत अनेक वर्षांपासून खासगी सचिव असलेल्या शक्ति सिन्हा यांच्या ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज इंडिया’ या नव्या पुस्तकात याचा हा खुलासा करण्यात आला आहे. आता त्यांचे हे पुस्तक वाजपेयी यांच्या जयंती दिनी २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्याबरोबर पीएमओ कार्यालयासह खासगी सचिव म्हणून अनेक वर्षे काम केले. तसेच सिन्हा सध्या एमएस युनिव्हर्सिटी, वडोदरा येथील अटलबिहारी वाजपेयी पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनल स्टडीज इन्स्टिट्यूट ऑफ मानद संचालक आहेत.
सिन्हा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, आज वाजपेयी यांचे नेहमी स्मरण केले जाते, परंतु १९९८ मध्ये सरकार स्थापण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला हे लोकांना माहिती नाही.  असे असूनही त्यांनी अण्वस्त्र चाचण्या घेण्यात आणि पाकिस्तानला मदतीचा हात देण्याचे कठीण निर्णय घेतले.  या मुद्द्यांवर त्यांनी जोरदारपणे भारताचा बचाव केला. मात्र त्यानंतर कारगिल युद्ध सुरू झाले. त्यांच्याच सरकारमध्ये त्यांना काही विरोधकांचा सामना करावा लागला.
उदात्त हेतू असलेले महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी उभारले. तसेच दोन काळातील अल्पकालीन आणि एकदा पूर्णवेळ पंतप्रधान असलेले वाजपेयी संवेदनशील कवी होते.  त्यांनी उच्च उद्देशाने पोखरण अण्वस्त्र चाचणी घेतली आणि गोल्डन चतुष्कोन योजनेसारख्या महत्वाकांक्षी रोड प्रकल्पाची संकल्पना मांडली.  त्यांच्या अनेक ठोस निर्णयांमुळे धोरणात्मक आणि आर्थिक धोरणांमध्ये बर्‍याच अंशी यश मिळाले. अशी अनेक गोष्टी या पुस्तकांत नमुद केल्या असून त्यांच्या ३०० पानांच्या पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाची लस स्वतःला वाचवेल; दुसऱ्यांची मात्र गॅरंटी नाही…

Next Post

 कळवण तालुक्यात विकेल ते पिकेल धोरणांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची सुरुवात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
1608536928247 IMG 20201220 WA0085

 कळवण तालुक्यात विकेल ते पिकेल धोरणांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची सुरुवात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011