इथे भूक मरते …
आपले काही मंत्री महोदय काही वेळा अशी विधाने करतात की ती ऐकून काय करावे ते काहीच सुचत नाही. गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक मंत्र्यांनी विविध विषयांवर मारलेले षटकार अजूनही लोकांच्या स्मरणात असतील. शुक्रवारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांनी केलेले विधानही तसेच आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com