असे शिक्षण नकोसे …
”अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा कणा मानला जाणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषय गटाचे (पीसीएम) शिक्षण बारावीला न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीसाठी प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे. बारावीला पीसीएम ऐवजी इतर विज्ञान विषयांतील शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील. देशभरातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांत बदल केले आहेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]