अहमदाबादचा धडा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन पूर्ण दिवसही चालली नाही. भारताने या कसोटीत विजय मिळवला असला आणि ती बाब कितीही सुखावह असली तरी अशा प्रकारच्या दिवस-रात्र कसोटी खेळवायच्या का यावर विचार व्हायला हवा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com