स्त्री जाणीवेच्या लेखनात
डुंबलेली कवयित्री : प्रा विजया मारोतकर
आयुष्यातील अधिकाधिक वेळ विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यात गेल्यानंतरही समाजासाठी आपण काहीतरी करतच रहावं, अशा जाणिवा फार कमी लोक जपत असतात. कविता, कादंबरी, समीक्षा लेखन, वैचारिक लेख, चरित्रलेखन असे चौफेर लेखन करीत साहित्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या कवयित्री प्रा.विजया मारोतकर म्हणजे आपण समाजाचं काही देणं लागतो, या जाणिवा जपणारं नाव. सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तित्व.

(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
मो. 9422757523