‘सशक्त सामाजिक जाणीवांना कवितेच्या आकृतीबंधात मांडणारा कवी’ : नारी लच्छवाणी
साहित्यिकाच्या साहित्यकृतीत आवतीभोवतीचं वास्तव सतत डोकावत असतं. म्हणून तर साहित्यकृती ही समाजाचे एक प्रतिबिंब असते, असे म्हटले आते. समाजातली माणसं, समाजातले प्रश्न, समाजातील जीवन पद्धती, त्या जीवन पद्धतीतील संस्कार, त्याचे कुटुंब, त्यांचे संसार, त्यांची नाती, संसारातले सोहळे, रितीरिवाज, रूढी, परंपरा, माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध, या सर्वांचे अवलोकन साहित्यिक करत असतो.

(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
मो. 9422757523