सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘आप’मध्ये इन्कमिंग सुरूच; मस्तान तांबावाला यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

by Gautam Sancheti
ऑगस्ट 25, 2020 | 2:50 pm
in राज्य
1
IMG 20200825 WA0032

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ मध्ये एंट्रीचा ओघ सुरूच आहे. आयआयटी असोसिएशनचे माजी महासचिव मस्तान तांबावाला यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) पक्षात प्रवेश केला आहे.
आयआयटी कानपुरमधून पदवी घेतलेल्या तांबावाला यांचा कॉर्पोरेट क्षेत्रात असलेला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची पक्षाच्या थिंक टॅंक, रणनीती तसेच आऊटरीच आणि प्रचार यंत्रणा उभी करण्यात मदत होणार आहे. तांबावाला हे आंतरराष्ट्रीय कोचिंग  फेडरेशन सर्टीफाईड कोच असून मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सामाजिक कार्यात अनेक वर्षे सक्रिय राहत आता त्यांनी ‘आप’च्या माध्यमातून बदलाच्या राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणून राजकारणात आले
“दर्जेदार नागरी सुविधांच्या माध्यमातून ‘आप’ने केलेल्या गुड गव्हर्ननन्स मुळेच तांबावाला यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’ ने उभे केलेल्या विकासाच्या मॉडेलकडे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. बरेच महत्वाच्या व्यक्ती आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहेत, असे ते म्हणाले.
नक्की बदल घडेल
‘आप’ हा फक्त एक राजकीय पर्याय नसून तो समस्यांवर उपाय शोधणारा पक्ष आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय बदल नक्कीच घडेल असा आम्हाला विश्वास आहे” असे मत मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी व ‘आप’ नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बच्चू कडू यांच्या भावना रास्त, चौकशी होईल, कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

Next Post

लासलगांवला फेसबुक पेजच्या माहितीमुळे मुलांना मिळाली मिष्टान्न पंगत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

सप्टेंबर 8, 2025
541656183 1104530571863252 1386343450728100575 n
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

सप्टेंबर 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
Next Post
20200825 202542

लासलगांवला फेसबुक पेजच्या माहितीमुळे मुलांना मिळाली मिष्टान्न पंगत

Comments 1

  1. Milind Gaddamwar says:
    5 वर्षे ago

    सध्यातरी आप’ शिवाय दुसरा पारदर्शक राजकीय पर्याय समोर दिसत नाही. जे अत्यावश्यक आहे.उच्चशिक्षीत लोकांनी राजकारणात स्वत:हून आले पाहिजे.राजकीय वैचारिक बदल ही काळाची गरज बनली आहे.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011