शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता मणिपूरमध्ये सुरू झाला सत्ता गोंधळ…

by Gautam Sancheti
मार्च 3, 2021 | 5:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Eu9iDi0VgAIyiBF

नवी दिल्ली –  मणिपूरमधील भाजपच्या १२ आमदारांना अपात्र ठरवून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, परंतु कृत्रिम बहुमत मिळवून आणि ‘असंवैधानिक’ सरकार चालवून भाजप लोकशाहीचा विकृत खेळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. त्यामुळे आता मणिपूरमध्ये सत्तेवरून गोंधळ सुरू आहे.
    कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, या १२ आमदारांवर कारवाई न करता भाजप जाणीवपूर्वक आणि असंवैधानिक विलंब घेत आहे. लाभाच्या पदाच्या दृष्टीने २०१८ मध्ये १२ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु घटनात्मक अधिकारी निर्णय घेण्यास उशीर करत आहेत.  गांधी यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, राज्यपालांनी भाजपाचे संरक्षण करणे पूर्णपणे घटनाबाह्य आहे.

EvewGXmVoAEqeHq

      दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २०१७ मध्ये १२ आमदारांना मणिपूरमध्ये संसदीय सचिव बनविण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना नफ्याचे पद मिळाल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये मणिपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आमदारांना अपात्र ठरविण्यात आले नाही.
राज्यपाल आणि निवडणूक आयोग या विषयावरील निर्णयाला उशीर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला असून कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, त्यामुळे मणिपूर मध्ये आम्हीच खरे सत्तेचे दावेदार आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणी विषयी प्रथमच बोलले राहुल गांधी

Next Post

रतन टाटा यांनी केला या उद्योगाला ‘टाटा’!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Ratan Tata

रतन टाटा यांनी केला या उद्योगाला 'टाटा'!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011