शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता मणिपूरमध्ये सुरू झाला सत्ता गोंधळ…

मार्च 3, 2021 | 5:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Eu9iDi0VgAIyiBF

नवी दिल्ली –  मणिपूरमधील भाजपच्या १२ आमदारांना अपात्र ठरवून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, परंतु कृत्रिम बहुमत मिळवून आणि ‘असंवैधानिक’ सरकार चालवून भाजप लोकशाहीचा विकृत खेळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. त्यामुळे आता मणिपूरमध्ये सत्तेवरून गोंधळ सुरू आहे.
    कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, या १२ आमदारांवर कारवाई न करता भाजप जाणीवपूर्वक आणि असंवैधानिक विलंब घेत आहे. लाभाच्या पदाच्या दृष्टीने २०१८ मध्ये १२ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु घटनात्मक अधिकारी निर्णय घेण्यास उशीर करत आहेत.  गांधी यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, राज्यपालांनी भाजपाचे संरक्षण करणे पूर्णपणे घटनाबाह्य आहे.

EvewGXmVoAEqeHq

      दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २०१७ मध्ये १२ आमदारांना मणिपूरमध्ये संसदीय सचिव बनविण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना नफ्याचे पद मिळाल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये मणिपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आमदारांना अपात्र ठरविण्यात आले नाही.
राज्यपाल आणि निवडणूक आयोग या विषयावरील निर्णयाला उशीर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला असून कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, त्यामुळे मणिपूर मध्ये आम्हीच खरे सत्तेचे दावेदार आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणी विषयी प्रथमच बोलले राहुल गांधी

Next Post

रतन टाटा यांनी केला या उद्योगाला ‘टाटा’!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Ratan Tata

रतन टाटा यांनी केला या उद्योगाला 'टाटा'!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011