रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता निवेदन देणारे पवार तेव्हा तर मंत्रीच होते; भाजपचा टोला

by India Darpan
सप्टेंबर 16, 2020 | 4:35 pm
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


मुंबई – कांदा निर्यातबंदीबाबत विविध मंत्र्यांना भेटून निवेदन देणारे खासदार शरद पवार हे युपीए सरकारच्या काळात स्वतःच कृषीमंत्री होते. त्यावेळी २०११ मध्ये शेतकऱ्यांना तब्बल १५ दिवस आंदोलन करावे लागले. त्यानंतर सरकारने निर्यातबंदी हटविली होती. त्यामुळे भाजप सरकारवर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहासही तपासून पहावा, असा टोला भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी लगावला आहे.

बोंडे म्हणाले की, कांदा निर्यातबंदीचे राजकारण करणे योग्य नाही. खासदार पवार हे मंत्री राहिले आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे. त्यामुळे कुठल्या खात्याचे कोणते अधिकारी या निर्णय प्रक्रियेत असतात याची सर्व माहिती त्यांना आहे. २०११ मध्ये युपीए सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली होती. त्यावेळी तत्कालिन खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची भेट घेऊन बंदी उठविण्याची मागणी केली होती. तब्बल १५ दिवस आक्रमक आंदोलन झाल्यामुळे सरकारने बंदी उठवली होती. आणि आता हेच पवार सध्या बंदी उठविण्याची मागणी करीत आहेत, असेही बोंडे यांनी स्पष्ट केले.

EcFU1VOUEAIUmts

२००६ मध्येही केंद्र सरकारने कापूस निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यावेळीही शरद पवार हेच कृषी मंत्री होते. त्यावेळी साडेसात हजार रुपये क्विंटल असलेला कापसाचा दर थेट साडेतीन हजारांवर आला होता. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ही बंदी सुद्धा ३ महिने सुरू राहिली. त्यानंतर सरकारने ती मागे घेतली. मात्र, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव कुणी आणू नये. जनतेला सर्व माहित आहे, अशी टीकाही डॉ. बोंडे यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आदिवासी भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ

Next Post

मराठा आरक्षण – विरोधकांचाही सरकारला पाठिंबा

India Darpan

Next Post

मराठा आरक्षण - विरोधकांचाही सरकारला पाठिंबा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011