मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आंदोलनात आत्महत्या करणाऱ्या बाबा रामसिंह यांनी चिठ्ठीत हे लिहीले…

by Gautam Sancheti
डिसेंबर 17, 2020 | 11:44 am
in संमिश्र वार्ता
0
EpXt9YUU8AAwzPC

नवी दिल्ली –  येथील शेतकरी आंदोलना दरम्यान संत बाबा रामसिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी अनेक बाबी लिहील्या आहेत.
त्यांनी लिहले की, शेतकर्‍यांचे दु: ख पाहिले जात नाही. तसेच केंद्र सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकत नाही आणि ते सहन करू शकत नाही, अशी कंत त्यांनी व्यक्त केली आहे.
      बाबा रामसिंह यांनी चिठ्ठीत लिहिले की, शेतकर्‍यांचे हाल पाहिले जात नाहीत. गेली अनेक दिवस रस्त्यावर थंडीत राहून शेतकरी हक्कांसाठी लढत असून हे पाहून हृदय हेलावले. त्यांना सरकार न्याय देत नाही. तर उलट अत्याचार करत आहे. त्यांचा छळ करणे हे पाप आहे. तसेच पुढे त्यांनी लिहिले की, शेतकऱ्यांच्या हक्क आणि सरकारची दडपशाही विरोधात कुणीतरी काहीतरी केले आहे, अनेकांनी सन्मान, पुरस्कार परत केले आहेत, संताप व्यक्त केला आहे, तर मी शासनाच्या दडपशाहीच्या विरोधात रागाच्या भरात आत्महत्या करीत आहे.  हा माझा दडपशाहीविरूद्धचा आवाज आहे, तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज आहे.  वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह.
EpXlzckU8AUNmRn
     दरम्यान, असे सांगितले जात आहे की, संत बाबा रामसिंग यांचा शीख समाजात मोठा आदर आहे. त्यांचे हजारो अनुयायी आहेत. तसेच बाबा रामसिंह हे बरेच दिवस शेतकरी चळवळीच्या सेवेत गुंतले होते.  ते लोकांना ब्लँकेट आणि खाऊ वाटत होते. त्यामुळे या आत्महत्येची दखल घेऊन आंदोलक पुढे काय पवित्रा घेणार आणि सरकारची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड तालुक्यातील कारसूळला बिबट्याची दहशत, पिंजरा लावण्याची मागणी

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृतीनंतरही मिळणार हे लाभ…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृतीनंतरही मिळणार हे लाभ...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

ऑगस्ट 19, 2025
fir111

माझ्या अंगात अघोरी शक्ती माझ्याशी लग्न कर असं अल्पवयीन मुलीला म्हणणा-या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल….

ऑगस्ट 19, 2025
GytIpIwa8AACFYK

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूची घोषणा…यांना मिळाली संधी

ऑगस्ट 19, 2025
crime11

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 19, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

ऑगस्ट 19, 2025
Untitled 32

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011