इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आपल्या आयुष्यात समस्या
विनाकारण येत नाहीत,
त्यांचे येणे म्हणजे
आपल्या आयुष्यात
काहीतरी बदलावे लागेल
याची खूण आहे.
शांत व प्रसन्न मन
हे शेवटचे
असे हत्यार आहे की,
जे जीवनातील
कोणत्याही प्रकारच्या
आव्हानांना
सामोरे जाण्यास सज्ज असते.
सुप्रभात