शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2022 | 3:48 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221027 WA0228 e1666865672881

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आ. राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे उपस्थितीत होते.

आदित्य ठाकरेंचा नाशिक आणि पुणे जिल्ह्यात दौरा असून दुपारी १२ वाजता ते सिन्नर येथे आले. त्यानंतर त्यांनी पाहणी करुन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करावा व सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी ही मागणी त्यांनी केली.  मी पर्यावरण मंत्री होतो मला माहित आहे, वातावरण बदल मुळे अतिवृष्टी आणि अशी संकटे उभे राहतात. अन्नदाता म्हणून त्यांचे नुकसान होत आहे. आपत्ती येत असते संकट येत असते त्याला तोंड देणं महत्वाचे आहे. पण, हे सरकार काम करत नाही असे निदर्शनात येत आहे. लोकांना जस कृषी मंत्री माहीत नाही तसे आम्हाला मुख्यमंत्री माहीत नाही ते आम्हाला दिसत नाही असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. लोकांचा आवाज ऐकणे गरजेचे पण, हे सरकार फक्त राजकारणात व्यस्त आहे. अन्नदात्याची किमंत त्यांना कळायला पाहिजे. प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे पण अजून पैसे आलेले नाही. पंचनामे अजून झालेले नाही. जिथे झाले आहे तिथे मदत करावी असेही त्यांनी सांगितले.शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शेतकरी बांधव संकटात कायम उभा असतो आपल्याला त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल. यावेळी ते म्हणाले मी महाराष्ट्र भर दौरा करणार, जिथे शेतक-यांना गरज तेथे उभे राहणार. उध्दव साहेब आणि मी फिरतो आहे म्हणून त्यांना दाखवावं लागत आहे.

समृध्दीच्या कामावर टीका
समृध्दी महामार्गाचे काम चांगले झाले नाही. ज्यांच्या हातात काम होते त्यांनी काही केलं नाही. गावोगावी रस्त्यांचा एक्सेस नाही
रस्त्याचा प्रश्न सोडवावा, राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावे. आम्ही सोबत आहोत. खांद्याला खांदा लावून उभे राहू राजकारण बाजूला ठेऊ असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयटीआय अनुत्तीर्णांना पुरवणी परीक्षेची संधी; या तारखेपर्यंत साधा संपर्क

Next Post

भारताने पहिला स्वदेशी ओव्हरहाऊजर मॅग्नेटोमीटर केला विकसित

Next Post
Untitled 1 copy

भारताने पहिला स्वदेशी ओव्हरहाऊजर मॅग्नेटोमीटर केला विकसित

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011