लातूर – लातूर जिल्हा प्रशासनाने आज मांजरा नदी काठावर २८ हजारपेक्षा अधिक वृक्षाची लागवड केली. यासाठी महाविद्यालयं, शाळकरी विद्यार्थी, गावकरी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी १० किलोमीटरची मानवी साखळी तयार केली होती.
लातूर जिल्हा प्रशासनाने आज मांजरा नदी काठावर २८ हजारपेक्षा अधिक वृक्षाची लागवड केली. यासाठी महाविद्यालयं, शाळकरी विद्यार्थी, गावकरी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी १० किलोमीटरची मानवी साखळी तयार केली होती. https://t.co/bFnew9hwBw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2022