नाशिक – जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी यापूर्वीच केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही लक्ष्य केले आहे. तसेच, ते याप्रकरणी थेट उच्च न्यायालयात गेले आहेत. आता मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांसाठी एक रुपयाही मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. बघा ते काय म्हणताय
https://www.facebook.com/103446941470343/posts/371433191338382/