शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुंभमेळ्यात शाही स्थानासाठी चक्क नवीन धरण बांधले जाणार?

by India Darpan
जून 10, 2025 | 2:23 pm
in संमिश्र वार्ता
0
DAM

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुंभ काळात शाही स्नानासाठी गोदावरीला अविरल ठेवण्यासाठी, धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याचे, नवीन धरण बांधण्याचे नियोजन करीत असून त्याबाबत याचिककाकर्ते राजेश पंडित यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले असून ते चर्चेत आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आपणास आत्तापासूनच माहिती असावी आणि त्याअनुषंगाने नियोजन व्हावे म्हणून हे निवेदन. मुंबई उच्च न्यायालयाने PIL/154/2015 मध्ये स्पष्ट आदेश केले आहेत की कुंभमेळासाठी, शाही स्नानासाठी धरणातून पाणी सोडायच नाही (मुंबई उच्च न्यायालय आदेश दि 22/12/2016) तसेच गत कुंभमेळ्यात गंगापूर धरणामधून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तो उच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवून एक चौकशी समिती स्थापन केली होती. त्यावर 18/01/2019 ला अंतिम निकाल दिला होता ( सोबत सॉफ्ट कॉपी जोडत आहोत) तो आपणास माहीत आहेच.

तरी आपणास विनंती आहे की संबंधित सर्व विभागांना आदेश द्यावेत की धरणातून पाणी सोडून प्रदूषण कमी करण्यापेक्षा प्रदूषणच कसे होणार नाही. अथवा होत असलेले कसे थांबेल, गोदावरी पुनर्जीवित कशी होईल, पूर्वी प्रमाणे स्वयंप्रवाहित कशी होईल, त्यासाठी तिचे सर्व जलस्रोत कसे पुनर्जीवित होतील याचे नियोजन करावे. निरीनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गत कुंभमेळ्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांच्या अंमलबजावणी साठीचे नियोजन करावे जेणेकरून कुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी धरणातून पाण्याच्या विसर्गाची गरजच पडणार नाही. तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आहे. दुष्काळजन्य परिस्थतीचा विचार केला तरी गोदावरीला पुनर्जीवित करणे हाच मार्ग आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका

Next Post

राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार नाशिक मध्ये रविवारी रंगणार….

Next Post
Untitled 30

राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार नाशिक मध्ये रविवारी रंगणार….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011