व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद…२४ तारखेच्या आत आरक्षण दिले नाही तर २५ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण.. केले हे आवाहन

India Darpan by India Darpan
October 22, 2023 | 4:08 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत येते पत्रकार परिषद घेऊन आगामी रणनिती काय असणार आहे याची माहिती दिली. यावेळी सरकारविरोधात पुढे आंदोलन काय असेल हे सुध्दा सांगितले. राज्य सरकारने २४ तारखेच्या आत आरक्षण दिले नाही तर २५ तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी या आंदोलनात कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये असे आवाहन केले. त्याचप्रमाणे शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपोषणाची घोषणा करतांनाच २५ ऑक्टोबरपासून आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे नाही तर आमच्या गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २५ तारखेला २८ तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. जी दिशा सांगितली जाईल ती सरकारला पेलणार नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व गावांच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे २८ ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी कोणीही उग्र आंदोलन करायचे नाहीत. त्याला आपले समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करायची नाही. हेच शांततेच आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आता वाटाघाटीचा प्रश्नच नसल्याचेही स्पष्ट केले.


Previous Post

चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या…नराधमाची फाशी रद्द…सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post

सहकारी संस्थां निर्यात बाजारांशी जोडल्या जाणार….अमित शाहच्या उपस्थितीत सोमवारी दिल्लीत हा कार्यक्रम

Next Post

सहकारी संस्थां निर्यात बाजारांशी जोडल्या जाणार….अमित शाहच्या उपस्थितीत सोमवारी दिल्लीत हा कार्यक्रम

ताज्या बातम्या

सरकारमध्ये सहभागी झालो असलो तरी..अजित पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

November 30, 2023

प्रसूतीपूर्व लिंग निदान केल्यास या टोल फ्री नंबरवर करा तक्रार…. असे मिळणार तक्रारदाराला १ लाख रुपयाचे बक्षीस

November 30, 2023

पाच राज्याचे एक्झिट पोल आले समोर… भाजपला धक्का, काँग्रेसला तीन राज्यात संधी

November 30, 2023

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.