India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

India Darpan by India Darpan
February 19, 2023
in संमिश्र वार्ता
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे बहाल केले आहे. पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध और पानी का पानी’ केले. ‘सत्यमेव जयते’ हे सूत्र महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगत त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे अमित शाह शनिवारचा नागपूर येथील दौरा आटपून पुण्यात पोहोचले. येथे मोदी @ 20 पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रामात त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे एकप्रकारे स्वागत केले. आता महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभा मतदार संघाच्या विजयसाठी संकल्प करा, असे आव्हान त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. त्यांनी यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.

राजनीति में हार-जीत होती रहती है परंतु धोखा देने वालों को कभी माफ नहीं करना चाहिए, वरना धोखा देने वालों की हिम्मत बढ़ जाती है। pic.twitter.com/Md7ZZeBbIE

— Amit Shah (@AmitShah) February 18, 2023

तेव्हा सर्व मंत्री स्वतःला पंतप्रधान मानायचे
अमित शाह यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला. २००४ ते २०१४ या कालावधीत देशात यूपीएचे सरकार होते. या सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काहीही निर्णय घ्यायचा असेल तर धोरण लकवा झाला होता. तत्कालीन सरकारमधले सर्व मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते आणि पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना कुणीही पंतप्रधान समजत नव्हते, या शब्दात त्यांनी टीकास्त्र डागले.

विदेशात सन्मान नव्हता
अमित शाह म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास दिला जात होता. विदेशातही आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिले. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचे सरकार आल्यापासून त चांगले परिवर्तन देशात झाले असल्याचे शाह म्हणाले.

मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दर्शविणाऱ्या [email protected] या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण… https://t.co/MyUuahDMBL

— Amit Shah (@AmitShah) February 18, 2023

Home Minister Amit Shah Reaction on Election Commission Order


Previous Post

एकनाथ शिंदेंनी खेळला आणखी एक डाव; उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Next Post

अंबानी कुटुंबाकडून सोमनाथ मंदिरात रुद्राभिषेक; दिली तब्बल एवढ्या कोटींची देणगी

Next Post

अंबानी कुटुंबाकडून सोमनाथ मंदिरात रुद्राभिषेक; दिली तब्बल एवढ्या कोटींची देणगी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group