शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

न्यायालयांना ज्या सुट्ट्या मिळतात त्याबद्दल न्यायमूर्तींना काय वाटतं?

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 7:25 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – भारतातील सर्व न्यायालयांना उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुटी असते. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ब्रिटीशांनीच ही प्रथा सुरू केली होती. मात्र, सद्यस्थितीत ते योग्य आहे का, यासंदर्भात न्यायमूर्तींना काय वाटते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. आता याबाबत खुद्द न्यायमूर्तींनीच त्यांचे मत मांडले आहे.

शाळांप्रमाणेच न्यायालयांना सुट्टी मिळत असल्याची जनमानसातील धारणा योग्य नाहीये. ती बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जयंत नाथ यांनी केले आहे. न्यायालयांची प्रतिमा बदलण्यासाठी न्यायालये करत असलेल्या कठोर मेहनतीची योग्य माहिती पोहोचविण्यासाठी एक यंत्रणा असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती जयंत नाथ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. न्यायमूर्ती जयंत नाथ म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित खटल्यांसह न्यायालयांवर असलेला कामाचा अधिकचा भार हे एक तथ्य आहे. परंतु विलंबासाठी फक्त न्यायालयांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही. न्यायालये आणि वकिलांच्या अथक प्रयत्नांनंतरही अनेक खटले प्रलंबित राहात आहेत.

न्यायमूर्ती जयंत नाथ म्हणाले, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या खटल्यांच्या भाराखाली न्यायालये दबलेली आहेत हे एक सर्वांना ठाऊक असलेले सत्य आहे. परंतु सामान्य माणसे खटल्यांना होणार्या विलंबासाठी न्यायालयांनाच दोष देतात. न्यायालयांना सुट्टी असल्याबद्दल बरेच काही बोलले जाते. न्यायालयांच्या सुट्टीची तुलना शाळांच्या सुट्टीशी केली जाते. सामान्य नागरिकांमधील न्यायालयांबद्दलची ही प्रतिमा अयोग्य आहे, हे मी पूर्णपणे विश्वासाने सांगू शकतो. विलंबाची अनेक कारणे आहेत, त्याला न्यायालये जबाबदार नाहीत. न्यायालयांनी केलेली चांगली कामे सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही पावले उचलणे आवश्यक आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे तालुकानिहाय स्थिती

Next Post

कळवण आगारातील एसटी संपातील २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Next Post
st bus

कळवण आगारातील एसटी संपातील २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011