रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अशा स्त्रीसोबतच लग्न करा; बघा चाणक्य काय म्हणतात

by India Darpan
जुलै 9, 2021 | 12:20 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – लग्नानंतर प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या स्वरुपातील कलह होतात. वाद-विवाद होतात. कमी-जास्त प्रमाणात असतील, पण वाद ठरलेलेच आहेत. दुसरीकडे काहींचे लग्न झाल्यावर प्रगती होऊ लागते म्हणून पत्नीचा पायगुण आणि अधोगती झाली तरी पत्नीचाच दोष. कशा स्त्रीसोबत लग्न केले म्हणजे आयुष्य सुखी होऊ शकते, असे भारतातील महान विद्वान चाणक्य यांनी सांगून ठेवले आहे. बघुया चाणक्य नीती काय म्हणते…
चाणक्यांची नीती अंमलात आणली तर आयुष्यात प्रगती ठरलेली आहे, असा भारतात समज आहे. विशेषतः राजकारणात चाणक्य नीतीचा अवलंब करणाऱ्यांना सत्तेची गोडीही चाखता आली आहे. आचार्य चाणक्यांमुळेच चंद्रगुप्त मौर्य राजा बनू शकले होते. तसेच चाणक्यांनी स्त्रीच्या संदर्भातही काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
धार्मिक स्त्री
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार, धार्मिक विचारांच्या स्त्रीसोबत लग्न केल्याने पतीचा भाग्योदय होतो. ज्या घरात नियमीत पुजापाठ होते, तिथे ईश्वराचा वास असतो. अश्या घरात कुठल्याही समस्या येत नाहीत. आणि आल्याच तर त्यावर तातडीने तोडगा निघतो.
अल्पसमाधानी स्त्री
आचार्य चाणक्य म्हणतात की अल्पसंतुष्टी किंवा अल्पसमाधानी स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषाचे भाग्य फळाला लागते. अशी स्त्री कुठल्याही परिस्थितीत पतीचा साथ देते.
धैर्यवान स्त्री
धैर्य बाळगणारी व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार धैर्यवान स्त्रीसोबत लग्न केल्याने आयुष्य सुखी होते. त्यामुळे जीवनात धैर्य असणे खूप आवश्यक आहे, असे चाणक्य म्हणतात.
शांत स्त्री
क्रोधामुळे जीवन उध्वस्त होत असते. त्यामुळे चाणक्य म्हणतात की क्रोध न करणाऱ्या शांत स्त्रीसोबत लग्न केल्याने संसारही शांततेत होतो. जिथे क्रोध करणारे लोक नसतात त्या घरात ईश्वराचा वास असतो, असे चाणक्य म्हणतात.
मितभाषी स्त्री
पुरुष जरासा क्रोधी असला तरीही स्त्री मीतभाषी असावी. चाणक्य म्हणतात की मितभाषी स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषाचे भाग्य बदलते. अश्या स्त्रीमुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – स्वर्गसुख

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - स्वर्गसुख

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011