नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध नियमांचे पालन करुन हे अधिवेशन घेतले जाणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.